दिनविशेष - २५ जून
मोझांबिकचा स्वातंत्र्यदिवस.
१९७५ - भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशव्यापी आणीबाणी लागू केली.
१९८३ - कपिल देवच्या नेतृत्वाखाली १९८३ क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारत विजयी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा