१०० दिवस वाचन अभियान 100 days Reading Campaign
पायाभूत साक्षरता ही आजीवन शिक्षणाची आवश्यक पूर्वअट आहे . पायाभूत साक्षरता प्राप्तीसाठी वाचन सवय ही एक महत्वाची बाब आहे . म्हणून जिज्ञासू , कल्पक , उत्साही व सर्जनशील मुलांमध्ये वाचन सवय विकसित होणे आवश्यक आहे .
यासाठी भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालय मार्फत राज्य सरकारच्या सहाय्याने बालवाटिका ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी २२ ते एप्रिल २२ या कालावधीत १०० दिवसांकरिता वाचन अभियान 100 days Reading Campaign राबविण्यात येणार आहे .
हे अभियान कसे राबविण्यात येणार आहे ते खालील परिपत्रकातून समजून घ्या .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा